Followers

Tuesday, 15 August 2017

Nam

नामाशिवाय कशानेही समाधान नाही.

मनुष्य चूक करतो, अणि 'देवा, क्षमा कर' म्हणतो; पण पुन्हा पुन्हा चुका करीतच रहातो. हे काही योग्य नव्हे. अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही. 'देवा, क्षमा कर' हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे, की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता. अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल ? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ, असे म्हणणे कदापीही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही. ते तुम्ही करा.

समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्‍गत केले, प्रवचने ऐकली, तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे. नामात राहिले पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्यभावाने शरण जाऊन, त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या.

एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले, ते बंद होते म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकर्‍याच्या मनात आले, 'देवा, तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा; आणि हा लबाड व्यापारी, याला मात्र तू ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय तुझा हा न्याय !' एवढ्यात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले. तो पांगळा होता ! वारकर्‍याने विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे, हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते. आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल, तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणू या. असे जर आपण केले तर दुःखाचा आवेग कमी होईल.

ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल.

Saturday, 12 August 2017

Islam ki sachchai

रामायण में सभी राक्षसों का
वध हुआ था।
लेकिन💥 सूर्पनखा का वध
नहीं हुआ था
उसकी नाक और कान काट
कर छोड़ दिया गया था ।
वह कपडे से अपने चेहरे को छुपा कर
रहती थी ।

रावन के मर जाने के बाद वह
अपने पति के साथ शुक्राचार्य
के पास
गयी और जंगल में उनके आश्रम में रहने लगी ।

राक्षसों का वंश ख़त्म न
हो
इसलिए, शुक्राचार्य ने शिव
जी की आराधना की ।

शिव जी ने
अपना स्वरुप शिवलिंग
शुक्राचार्य को दे कर कहा की जिस दिन
कोई "वैष्णव" इस पर
गंगा जल चढ़ा देगा उस दिन
राक्षसों का नाश हो जायेगा ।

उस आत्म लिंग को शुक्राचार्य
ने वैष्णव मतलब हिन्दुओं
से दूर रेगिस्तान में स्थापित
किया

जो आज अरब में
"मक्का मदीना" में है ।
सूर्पनखा जो उस समय चेहरा
ढक कर रखती थी वो परंपरा
को उसके बच्चो ने पूरा
निभाया ओर आज भी
मुस्लिम औरतें चेहरा ढकी
रहती हैं।

सूर्पनखा के वंसज
आज मुसलमान कहलाते हैं ।
क्यूँकी शुक्राचार्य ने इनको
जीवन दान
दिया , इस लिए ये शुक्रवार
को विशेष
महत्त्व देते हैं ।

पूरी जानकारी तथ्यों पर आधारित सच है।⛳

जानिए इस्लाम कैसे पैदा हुआ..

👉असल में इस्लाम कोई धर्म नहीं है .एक मजहब है..
    दिनचर्या है..

👉मजहब का मतलब अपने
कबीलों के गिरोह को बढ़ाना..

👉यह बात सब जानते है की मोहम्मदी मूलरूप से अरब
वासी है ।

👉अरब देशो में सिर्फ रेगिस्तान पाया जाता है.वहां जंगल नहीं है,
पेड़ नहीं है. इसीलिए वहां
मरने के बाद जलाने
के लिए लकड़ी न होने के
कारण ज़मीन में दफ़न कर
दिया जाता था.

👉रेगिस्तान में हरीयाली
नहीं होती.. ऐसे में रेगिस्तान
में हरा चटक रंग देखकर
इंसान चला आता की यहाँ
जीवन है ओर ये हरा रंग
सूचक का काम करता था..

👉अरब देशो में लोग
रेगिस्तान में तेज़ धुप में
सफ़र करते थे, इसीलिए
वहां के लोग सिर को
ढकने के लिए
टोपी 💂पहनते थे।
जिससे की लोग बीमार न पड़े.

👉अब रेगिस्तान में खेत
तो नहीं थे, न फल, तो
खाने के लिए वहा अनाज
नहीं होता था. इसीलिए वहा
के
लोग 🐑🐃🐄🐐🐖जानवरों
को काट कर खाते थे. और अपनी भूख मिटाने के लिए
इसे क़ुर्बानी का नाम दिया
गया।

👉रेगिस्तान में पानी की
बहुत कमी रहती थी,💧
इसीलिए लिंग (मुत्रमार्ग)
साफ़ करने में पानी बर्बाद
न हो जाये इसीलिए लो
ग खतना
(अगला हिस्सा काट देना ) कराते
थे।

👉सब लोग एक ही कबिलो के
खानाबदोश होते थे
इसलिए
आपस में भाई बहन ही
निकाह कर लेते थे।

👉रेगिस्तान में मिट्टी
मिलती नहीं थी मुर्ती बनाने
को इसलिए मुर्ती पुजा नहीं
करते थे| खानाबदोश थे ,

👉 एक जगह से दुसरी जगह
जाना पड़ता था इसलिए
कम बर्तन रखते थे और एक थाली नें पांच लोग खाते थे|

👉कबीले की अधिक से
अधिक संख्या बढ़े इसलिए
हर एक
को चार बीवी रखने
की इज़ाजत दी जाती थी
..
🔥अब समझे इस्लाम
कोई धर्म नहीं मात्र एक कबीला है..
और इसके नियम असल में इनकी दिनचर्या है ।

नोट : पोस्ट पढ़के इसके
बारे में सोचो।

#इस्लाम_की_सच्चाई

        अगर हर हिँदू माँ-बाप अपने बच्चों को बताए कि
अजमेर दरगाह वाले ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती
ने किस तरह इस्लाम कबूल ना करने पर पृथ्वीराज चौहान की पत्नी संयोगिता को मुस्लिम सैनिकों के
बीच बलात्कार करने के लिए निर्वस्त्र करके फेँक दिया था ।

और फिर किस तरह
पृथ्वीराज चौहान की वीर
पुत्रियों ने आत्मघाती बनकर मोइनुद्दीन चिश्ती को
72 हूरों के पास भेजा
था ।
तो शायद ही कोई हिँदू उस मुल्ले की कब्र पर माथा पटकने जाए

"अजमेर के ख्वाजा
मुइनुद्दीन चिश्ती को ९०
लाख हिंदुओं को इस्लाम
में लाने का गौरव प्राप्त
है ।
मोइनुद्दीन चिश्ती ने ही मोहम्मद गोरी को भारत लूटने के लिए उकसाया और आमंत्रित किया था...

(सन्दर्भ - उर्दू अखबार
"पाक एक्सप्रेस, न्यूयार्क
१४ मई
२०१२).

अधिकांश मुर्दा हिन्दू तो शेयर
भी नहीं करेंगे,
,धिक्कार है ऐसे हिन्दुओ पर !!

*और कसम है आपको अपने हिन्दू धर्म की. इसे अपने सारे ग्रुप मे शेयर जरूर करे*

Friday, 11 August 2017

China agarbatti is dangerous

एक अत्यंत धोक्याची सुचना

     गेल्या दोन वर्षापासून भारतीय बाजारपेठेत चीनी  उदबत्त्यांचा सुळसुळाट झाला आहे. अत्यंत सुपीरियर वेगवेगळ्या , प्रचंड सुवासिक, लांबीला जास्त, गोल्डन किंवा सिल्व्हर कलरच्या, संख्येने जास्त आणि किमतीने कमी अशा सुलक्षणी उदबत्या विक्रेत्याला तसेच घेणाऱ्याला ही भुरळ घालतात.. ह्या उदबत्त्या जळाल्यानंतरही राखेमध्ये त्यातील सोनेरी रंग तसाच रहातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर अंगारा / विभूती कपाळाला लावल्यानंतर तेच बोट जिभेवर टेकवतो..... सावधान.. अत्यंत घातक केमीकल्स आपल्या पोटात जाऊन आपल्याला दमा,टिबी,कॅन्सर,नपूसकता यासारखे  दुर्धर आजार होण्याची शक्यता 100%, पूढील पिढीत विकलांग, बुद्धीहीन, दुर्बल आपत्ये जन्मास येणे इत्यादी परिणाम जाणवू शकतात. जी अग्नितही जळत नाहीत अशा केमिकलचा  परिणाम अणूबाॅम्बच्या रेडीएशन एवढाच होतो. कृपया असल्या उदबत्त्या विकतच घेऊ नका, स्वत: लाऊ नका,दुसऱ्याला ही लाऊ देऊ नका. शक्य तितक्या लोकांपर्येंत हा मेसेज पोहोचवा.

चीनपासून चार हात लांब राहा

Thursday, 10 August 2017

सुमधुर वाणी

•🌺‼ _*Good Morning*_ ‼🌺•

               🌹 *सुप्रभात* 🌹

🌺 *सु*🌺
      सुमधुर वाणी !
      दिली भगवंतानी !
      अपशब्द ऊच्चारुनी !
      नका तिसी विटाळू !!!

🌼 *प्र*🌼
      प्रसंगी गोड बोलुनी !
      माणसे ठेवा जोडुनी !
      सर्व संघटीत होऊनी !
      समाजकार्य करावे !!!

🌸 *भा*🌸
      भाग्यवान आपण सारे !
      जन्मलो संतांच्या कर्मभुमीत !
      करुनी जीवनाचे सोने !
      रहावे सत्कर्मी सदा रत !!!

🌺 *त*🌺
      तन मन धनाने
      सेवा करा दिनदुबळ्यांची !
      पुंडलीका सारखी
      सेवा करा मातापित्यांची !
      करुनी रक्तदान नेत्रदान देहदान !
      गरजवंतासी द्यावे जीवदान !!!

    🎉🎊🎉🎊🎉🎊🎉

नित्य चालावे मोकळ्या हवेत !
चालण्यास योग्य समय *"सुप्रभात"*!
    🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🌼

•●🔵‼ _*सुप्रभात*_ ‼🔵●• जय सावता
*_🌹आपला दिवस आनंदात जावो.🌹_*
.

गीता

🌸 गीता प्रवचने 🌸
अध्याय सोळावा - ३१५
संसार-समुद्रापासून दूर कांठावर उभें राहून समुद्राची गंमत पाहण्यात आंनद आहे.जो समुद्रात गटांगळ्या खात आहे,ज्याच्या नाका-तोंडात पाणी जात आहे,त्याला समुद्राचा काय आनंद ? संत समुद्रतीरावर उभे राहून आनंद लुटतात.संसारापासून अलिप्त राहण्याची ही जी संतांची वृत्ति,ती अंगी मुरल्याशिवाय आनंद नाही.कमलपत्राप्रमाणे अलिप्त रहा.भगवान बुद्धांनी म्हटलंय, *"संत उंच पर्वताच्या शिखरावर उभे असतात व तेथून ते खालीं संसाराकडे पाहतात.मग हा संसार त्यांना क्षुद्र दिसतो."* तुम्हीहि वर चढून पहा,म्हणजे हा अफाट पसारा क्षुद्र दिसेल.संसारात मग लक्षच लागणार नाही.
*सारांश,भगवंतांनी आसुरी संपत्ती दूर करून दैवी संपत्ती जवळ करावी असें या अध्यायात कळकळीने सांगितले आहे.त्याप्रमाणे यत्न करावा.* सोळावा अध्याय समाप्त.
क्रमशः (इति विनोबा)
शुभ सकाळ जय श्रीकृष्ण जय मुक्ताई 👣👏🏻🌷
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 👏🏻🚩

Wednesday, 9 August 2017

Adivasi

आदिवासी गौरव दिन
    त्या निमित्ताने आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्याविषयी यांच्याबद्दल मिळवलेली माहिती.
              9/8/2017
       आदिवासी जननायक बिरसा मुंडा
भारतीय स्‍वातंत्र्यलढयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्‍हेंबर, १८७५ रोजी रांची जवळील लिहतू खेडेगावात सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्‍पत्‍याच्‍या पोटी झाला. याच बालकाने लढवय्या न्‍याय हक्‍कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्‍याला तोड नाही.

त्‍यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा कीताब जनतेनेच बहाल केला.  

त्‍यांचे वडील शेतमजूर होते. घरच्‍या गरीबीमुळे त्‍यांना इंग्रजी माध्‍यमाच्‍या चाईबासा इंग्लिश मिशनरी स्‍कूलमध्‍ये शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्‍यांच्‍यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्‍यांना भारतीय संस्‍कृतीचा मनस्‍वी अभिमान होता व तो त्‍यांनी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्‍वरवादाचा त्‍यांनी पुरस्‍कार केला. ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्‍या राजवटीमध्‍ये आदिवासींच्‍या वनसंपत्तीवर असलेल्‍या अधिकारावर बाधा येण्‍यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळ, कंदमूळ, लाकुड्फाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासीयांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्‍याकरीता आदिवासींनी न्‍यायालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्‍थापित करण्‍याची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्‍यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला.

सन १८९४ मध्‍ये बिहार राज्‍यात भीषण दुष्‍काळ पडला होता. या दुष्‍काळामध्‍ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्‍यावेळी त्‍यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्‍वार्थी अंतःकरणाने सेवा केली. ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्‍काळावर मात करण्‍याकरिता त्‍यांनी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्‍या शोषणाविरुद्ध होते. त्‍यामुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्‍यामुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्‍या माध्‍यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्‍याचा प्रयत्‍न केला. १८९५ मध्‍ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्‍यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले. त्‍यामुळे सरकारविरुद्ध असंतोष वाढत गेला व ब्रि‍टिश सत्ता उखडून टाकण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्‍यानंतर आदिवासींच्‍या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्‍वातंत्र्याची आवश्यकता त्‍यांनी ओळखली. त्‍यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्‍यासाठी प्रयत्‍न करुन त्‍यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्‍वातंत्र्यलढा पुकारला.

सन १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्‍या नेतृत्‍वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करुन त्‍यांना जेरीस आणले. त्‍यांनी पारंपारिक शस्‍त्रांद्वारे म्‍हणजे धनुष्‍यबाण, भाले इत्‍यादींच्‍या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढवले. ब्रिटिश सरकारकडे अत्‍याधुनिक शस्‍त्रास्‍त्रे होती. तरीदेखील १८९८ मध्‍ये तांगा नदीच्‍या काठावर बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशसैन्‍याला नामोहरम केले. नंतर अतिरिक्‍त कुमक आल्‍यामुळे ब्रिटिशांनी आदिवासी नेत्‍यांना रोखण्‍यात यश मिळवले. त्‍याप्रसंगी सुमारे ४०० आदिवासी शहीद झाले. यात बिरसा मुंडा यांचे योगदान मोठे होते. सन १९०० मध्‍ये बिरसा मुंडा डोमबाडी पहाडांमध्‍ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करीत असताना, ब्रिटिश सैन्‍याने हल्ला चढविला व त्‍या ठिकाणी भीषण लढाई झाली. त्‍यांना चक्रधरपूर येथे बंदी करुन रांची कारागृहात त्‍यांची रवानगी करण्‍यात आली. २० मे १९०० रोजी बिरसा मुंडाला एकांत कोठडीत एकटे ठेवले होते. बिरसाने जेवण करणे नाकारले. त्याच दिवशी ते न्यायालयात बेशुध्द पडले. न्यायालयातून कारागृहात आणले. औषधोपचार सुरु केला. जेल अधिक्षक एंडरसनच्या औषधोपचाराने बिरसाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. सात जून पर्यंत बिरसा ठिक होत. मात्र दि. ९ जून १९०० रोजी बिरसाला रक्ताची उलटी झाली ते बेशुध्द पडले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. मृत्युचे कारण ‘एशियाटिक कॉलरा’ हे शासनाने दिले परंतु एकही लक्षण एशियाटिक कॉलराशी जुळत नव्हते. नेपोलियनला आर्सेनिक देवून जसे ठार मारण्यात आले तिच लक्षणे बिरसा मुंडाच्या शरीरावर दिसत होती. मुंडाच्या प्रथेनुसार त्यांना दफन करावयास पाहिजे होते परंतु कारागृहातच दफन करून मृत्युचा पुरावा नष्ट केला.

बिरसाच्या आंदोलनामुळेच इ.स.१९०० मध्ये सरकारने छोटा नागपुर क्षेत्रात जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले तसेच बिरसा मुंडा यांच्यामुळे मुंडा आदिवासी शिक्षण, खेळ, विज्ञान, राजकारण अशा अनेक विविध क्षेत्रात उंच भरारी धेतली.

बिरसा मुंडाने आपल्या नैसर्गिक हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय बदलाची प्रक्रिया होती. बिरसा मुंडाने बुध्द कधीच वाचला नाही पण बुध्दांची शिकवण त्यांच्या तत्वज्ञानात प्रखरतेने जाणवता होती. त्यांनी महात्मा फुले, कबीर वाचला नाही तरी सामाजिक, वैज्ञानिकतेचे ते प्रसारक होते. बिरसाचे प्रश्न समोर घेऊन ती प्रक्रिया समाज बदलासाठी लोकशाहीच्या धारणेवर जीवनशैली बनविली तो भारतीय क्रांतीची आधारभूमी आहे. समाज बदलाचा बिरसा मुंडा यांचा विद्रोह हा एक आदिवासींच्या पुर्ण स्वातंत्र्याचा विद्रोह होता.

आपल्‍या २५ वर्षाच्‍या अल्‍पजीवन कालाधीमध्‍ये त्‍यांनी आदिवासींमध्‍ये स्‍वदेशी व भारतीय संस्‍कृतीच्‍या प्रतीजी प्रेरणा जागवली ती अतुलनीय आहे. आजसुद्धा झारखंड, बिहार, ओरिसा, पिश्चिम बंगाल, मध्‍यप्रदेश मधील आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपले आदय दैवत मानतो. बिरसा मुंडा यांनी त्रिस्‍तरीय पद्धतीने समाजाच्‍या शोषणाचे मूळ, परकीय राजकीय व्‍यवस्‍थेत असल्‍याची बाब बिरसा मुंडा यांनी ओळखून त्‍याविरुद्ध आदिवासी समाजास संघटित करुन ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी आंदोलन पुकारले. आदिवासी समाजाचा आर्थिक स्‍तर उंचावण्‍यासाठी त्‍यांनी प्रचलित असलेल्‍या जमीनदारी व जहागिरदारी पद्धतीविरुद्ध लढा पुकारला.

कुठलाही समाज किंवा देश प्रबोधनाशिवाय खऱ्या अर्थाने प्रगत तसेच क्रीयाशील होत नाही. याची जाणीव बिरसा मुंडा यांना त्‍या काळी होतीच. बिरसा मुंडेच्या विद्रोहामध्ये विचारधारेचा प्रभाव दिसून येतो. त्‍यामुळे शिक्षण, स्वच्‍छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर विशेष भर देऊन त्‍यांनी समाज प्रबोधन केले. याचाच परिणाम म्‍हणून आदिवासी जनजमातीने शिक्षण, स्‍वच्‍छता यांचा मोठ्या प्रमाणावर अंगीकार केला आहे.
[*💎जानिए आदिवासी कौन💎*
  
       

          आदिवासी कौन है
        =============

_आदिवासी कोई जाति या कोई धर्म नहीं है. आदिवासी उन जातियों का समूह है जो भारत में अनादि काल से निवास कर रहे हैं, जैसे - मुंडा, गरासिया, भील , भिलाला, गोंड, हल्बा, कंवर, कोकणी, अंध, ठाकर, पारधी, महादेव कोली, इत्यादि आदिम जाति के समूह को "आदिवासी" कहा जाता है._

आदिवासी क्या है -
----------------------------------------------
_आदिवासी शब्द आदि + वासी दो शब्दो का बना है जिसका अर्थ अनादि काल से भौगोलिक स्थान पे वास करने वाला व्यक्ति, समूदाय, मूलवासी/ आदिवासी ऐसा होता है_

_आज आदिवासीयों के कई नाम है जो लोगो नें केवल अपने राजनैतिक फायदों के लिये दिये है, जैसे की वनवासी, वनबंघु, जंगली, मूलनिवासी, गिरीजन, बर्बर, एबोरिजनल, जनजाति है._

_आदिवासीयों का संविघानिक नाम- "अनुसुचित जनजाति (Schedule Tribe - ST)" है._

_आज हम आदिवासी का प्रतिबिंबित दृश्यचोर, लूटेरा, गंवार, अनपढ़, अधनंगा मनुष्य की तरह लेते है. क्योंकि TV_मिडीया_ चेनलों और फिल्मों मे हमें ऐसे ही *जान बुझकर* दर्शाया जाता है._

_आज कुछ लोग अपने आदिवासी होने की पहचान छुपाते हैं और वो "कुछ" लोग शहर मे पढाई एवं नौकरी कर रहे व्यक्ति हैं - क्योकि उनकी मानसिकता में आदिवासी चोर, लूंटेरा, गंवार, अनपढ़, अधनंगा, अँधश्रद्दा में माननें वाला इंसान होता है_

_सही मे आदिवासी "कुदरती इंसान" है जिसका महत्व युनो (UNO) ने दिया है. क्योंकि आदिवासी "प्रकृति रक्षक" और L.R.R. 1972 की P.No. 419 में आदिवासीयो का उल्लेख *"नेचुरल कम्युनिटी"* के नाम से किया गया है. हमें गर्व होना चाहिये की हम एक आदिवासी हैं._

     *हम भारत के आदिवासी*
*भारत देश के असली मालिक हैं.*

_आदिवासी का उल्लेख रामायण, महाभारत, बाइबल, कुरान में भी है अत: ये दस्तावेजी साबित भी हो गया है की आदिवासी A/C Ante Christ (इसु ख्रिस्त) पहले का *Nonjudicial* "कुदरती समूदाय" है_

_आज भारत में तकरिंबन १४-१५ करोंड आदिवासी हैं, जो अलग-अलग भौगोलिक स्थान में अपनी अलग-अलग रिती रिवाज, परम्परा, सामाजिक व्यवस्था, भाषा बोली, संस्कृति के साथ जी रहे हैं_

           *आदिवासी धर्म पूर्वी हैं*
*आदिवासी ए/सी (Ante Christ) है!*

_आदिवासीयों का इतिहास में अति महत्वपूर्ण भाग रहा है, और आदिवासीयों की गणना एक "कुदरती" "सच्चे" "व्यवहारिक" और "लड़ायक" कोंम में होती है_
–––––––––––––––––––
_हमें गर्व है की हम एक आदिवासी हैं, कुछ लोग शर्माते हैं, खुद को आदिवासी कहनें से, और शर्मानें वालें ज्यादातर लोग वो हैं जो आदिवासी समाज के नाम पर आरक्षण का फायदा लेकर शहरों में सरकारी पदो पें फर्ज बजा रहे हैं और जो आदिवासी युवा पढाई के लियें शहरो में गये हैं, वो खुद को “आदिवासी” कहनें मे शर्माते हैं क्योकि वो दूसरी संस्कृति / रिती -रिवाज को “आदिवासी सभ्यता” सें बड़ा मानते है और आदिवासी को अधनंगा,चोर-लूटेरा, जंगली,अनपढ़, गंवार होने की कल्पना करते है, जब पढ़ाई, नौकरी, चुनाव या कहीं पर भी फार्म भरने के लिए सर्टिफिकेट बनाते हैं, तो उस समय कुछ याद नही आता है उस समय तो केवल अपना फायदा लेने लिए काम निकालना था, अपना काम होने के बाद समाज जाए भाड़ में ऐसा बोलकर निकल जाता है, जरूरत पड़ने पर फिर से समाज के आसपास घूमता / मंडराता है, औऱ सबसे ज्यादा ऐसे लोग ही समाज को बर्बाद किए हैं !_
–––––––––––––––––––
_जबतक हमारें लोग अपनी आदिवासी सस्कृति,व्यवहार और सभ्यता को नहीं जानेंगे तबतक वो खुद को आदिवासी कहनें सें शर्मायेंगे।_
–––––––––––––––––––
_आदिवासी जीवन दर्शन ,आदिवासी संस्कृति, सभ्यता ,सामाजिक व्यवस्था और व्यवहार सभी धर्मो सें बढ़कर है पहले खुद को समझो बाद में अपनें आदिवासी होने पे गर्व करो, जबतक आप आदिवासी क्या है यें समझोगें ही नही तबतक आप अपनें आप पें “गर्व” नही कर सकोगे, क्योंकि आपकी नजर में आदिवासी का अर्थ जैसे फिल्मों में दिखाते हैं वैसा हिप-हिप-हुर्रे, झींगालाला हो हो, झींगालाला हो हो, अधनंगे, चोर-लूटेरे, जंगली, गंवार, अनपढ़ ,बैल को खाने वाला ,इँसान को खाने वाला ही दिखता है,_
–––––––––––––––––––

मैं खुदको आदिवासी होने पे गर्व करता हूँ क्योकि…..

_१ > हम इस देश के मालिक हैं और सदियों से इस देश में निवास करते आ रहे हैं, आदिवासी का अर्थ ही किसी भौगोलिक स्थान पे अनादि काल से निवास करना है और मैं वो आदिवासी हूँ जो मेरे पूर्वज भारत में सदियों से रह रहे हैं ,भारत देश के हम मालिक हैं !_

_२ > UNO नें किसी धर्म या जाति विषेश को छोड के सिर्फ आदिवासीयों के विकास एवं रक्षा कें लियें ९ अगस्त (9 Auguest) “विश्व आदिवासी दिवस (World Aboriginal Day)” जाहिर किया है!_

_३ >आदिवासी समाज में स्त्री (महिला) की इज्जत की जाती है,और उसें पुरुष कें बराबर का हक दिया जाता है!_

_४ > आदिवासी व्यवहार प्रेम का व्यवहार है, यहाँ किसी कें खानें-पीनें, दूध आदि कुदरती संपत्ति के पैसे (Charge) नही है!_

_५ > क्षत्रिय अगर खुद के राज- रज़वाडो पे गर्व करतें हैं तो इसकी वज़ह सिर्फ और सिर्फ आदिवासी है, अगर आदिवासी जंगलों में मुगल एवं दूसरें दूश्मनो के हमलें का जवाब नही देता तो आज क्षत्रियो का नामोनिशान नही होता, और आज भी गुजरात और राजस्थान के राष्ट्रचिन्ह में एक और क्षत्रिय तो दूसरी ओर भील है,_

_६ > आदिवासी ने आजतक किसी की गुलामी नहीं की और वो जितना सहनशील होता है उतना ही खुंखाऱ होता है!_

_७ > आदिवासी रिती-रिवाज एक दूसरें की सहायता के लियें बने हुवें है और कभी किसी आदिवासी कें माता-पिता किसी वृद्दाश्रम में नही दिखेंगे क्योकि आदिवासीयों के लियें माता-पिता सर्जनहार है। मुझे गर्व है की में आदिवासी हूँ!_

_८ > एकलव्य जैसा वीर स्वयंगुरु आदिवासी है_

_९ >हमें गर्व है कि- बिरसा मुंडा, टांट्या भील, गुंडाधुर, जैसे कई ऐसे क्रांतिकारियो पर।_

_हर शिक्षित आदिवासी जागो औऱ हमारे समाज को बचाने एवं बढ़ाने में अपना योगदान दो!जिस समाज ने आपको बढ़ाया हैं ,उसका कर्ज अदा करो।_

_जय आदिवासी -  जय प्रकृती_