Followers

Friday, 4 May 2018

गुरूमहात्म

।  गुरुमहात्म्य  ।

  प्रत्येक जीव या मृत्यू लोकांत जन्म घेतो, तो मुक्त होण्यासाठीच. मुक्ती हे अंतिम ध्येय असते. आपल्या कर्मानुसार जीवाला जन्म मिळतो. आणि हा जन्म जर चुकला, व मुक्तीसाठी जीवाने काही सदकर्म केले नाही तर पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात फिरावे लागते.
   यातून पार होण्यासाठी सद्गुरुकृपा मात्र पाहिजे. गुरुकृपा वेगळी व गुरुप्राप्ती वेगळी.
    सद्गगुरुच आपल्याला मुक्ती मार्गावर आणू शकतात. अश्या सद्गुरूंचे महात्म्य म्हणजे त्या परब्रम्हाचे महात्म्य होय. ते वर्णन करण्यासाठी आपल्याजवळ शब्द सामर्थ्य हवे.
    ईश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून सद्गुरूंची योजना केली. आपण मात्र, प्रापंचिक नजरेने गुरूला व्यक्ती म्हणून पाहतो, त्यामुळे आपल्या मर्यादित बुद्धीने आपण गुरूंच्या कथनाचा अर्थ काढतो.  गुरू ही व्यक्ती नसून ते तत्व आहे. हे न समजून आपण आपल्या अज्ञानामुळे ज्या पद्धतीने गुरू सेवा करावी, तसे न करता, आपल्या विचारांची पातळी हीन दर्जाची असल्याने, अज्ञानामुळे, गुरू असूनही, जशी व्हावी तशी भक्ती, सेवा न झाल्याने आपलयाला त्या परब्रम्हाची अनुभूती होत नाही. परिणामी आपण मुक्त होत नाही.
    गुरुमंत्राचा जप व गुरुबद्दल भक्तिभाव याने जसा जसा आपला जप वाढेल तसे तसे आपले ज्ञान वाढत जाते, परिणामी, नकळत आपली बुद्धी शुद्ध होत जाते, त्याचा आपल्या आचार व विचारांवर फरक दिसू लागतो. विचारांची चंचलता कमी होते. मन स्थिर होऊ लागते. मनाची एकाग्रता वाढीला लागते.
    देहभाव, म्हणजे देहा बद्दलचे ममत्व कमी होते. याचे मुळे गुरुबोध मनामध्ये ठसायला लागतो. आपल्यातील स्व ची भावना कमी झाली, की गुरुच आपल्याला कृपांकित होऊन पुढची वाट दाखवतात. आचरणाने व विचाराने स्वतःला गुरूच्या प्रति शरणागत झाल्याने हा बदल होतो. यामुळे एकरूपता वाढते.

  🙏🏻🌷जय हरि🌷🙏🏻
नामसाधना अध्यात्मिक सेवा मंडळ न.चिंचोली 🌹🙏🏻🌹

Thursday, 19 October 2017

Deepawali

॥शुभ दिपावली॥
साधू संत येती घरा।
तोची दिवाळी दसरा॥
..........आम्हा नित्य दिवाळी.........
आपल्या जीवनात कायम दीपावलीचा आनंद टिकण्यासाठी, संतांची शिकवण कायम लक्षात ठेवायला हवी.
आपल्या मनातली, अविवेकाची, षड्रिपूंची, निराशेची काजळी, संतांचे विचार ऐकल्याने दूर होते. संतांची शिकवण म्हणजे जणू, जीवनाची वाटचाल दाखवणारा दिवा. आपल्या जीवनात कायम दीपावलीचा आनंद टिकण्यासाठी, संतांची शिकवण कायम लक्षात ठेवायला हवी.
लखलख चंदेरी तेजाचा अनुभव देणारी दिवाळी, पाहता पाहता कोटय़वधी ज्योतींना आपल्या सोबत घेऊन आली, आकाश कंदील, पणत्या, विद्युत रोषणाई, यांनी घरं सजली नटली, जणू नक्षत्रांचा सडा पडावा, तसा आसमंत उजळून निघाला, लुकलुकणाऱ्या चांदण्या, तसे हे लुकलुकणारे दिवे, अशाच तेज:पुंज चांदण्यांनी कवी कुसुमाग्रजांना कोडय़ात टाकलं होतं. आपल्या ‘पाऊलचिन्हे’ या कवितेत, त्यांनी या चांदण्यांना प्रश्न विचारला, देव खरंच असतो का? मी त्याला पाहिलं नाही, पण तुम्ही संपूर्ण विश्वात फिरता, तुम्ही तरी त्याला पाहिलं आहे? त्यावर, चांदण्या कवीला काय उत्तर देतात पाहा,
स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही, तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही, उठतात तमावर, त्याची पाऊलचिन्हे, त्यांनाच पुसशी तू, तो आहे किंवा नाही?
अरे वेडय़ा, त्या ईश्वराच्या पावलांचे आम्ही ठसे आहोत, त्यापेक्षा त्याच्या अस्तित्वाचा दुसरा पुरावा कोणता हवा? दीपावलीच्या दिवसांत, हे लखलखणारे दिवे, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावाच नाही का? घराघरात आनंद देणारी, आपसातलं प्रेम वाढवणारी, मनामनात आशेचा दीप लावणारी, उदासीनतेचा अंधार घालवणारी, समृद्धी आणणारी दीपावली प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. आपल्या जीवनात कायम दीपावलीचा आनंद येण्यासाठी, संतांच्या संगतीचा खूप फायदा होतो, हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
दसरा दिवाळी तोची आम्हा सण,
सखे संत जन भेटतील
अमुप जोडल्या सुखाच्या राशी,
पार त्या सुखाशी नाही लेखा
पंढरपूरला रोजच दिवाळी असते, यावर भाष्य करताना, संत निवृत्तीदास म्हणतात,
नित्यता दिवाळी, नाही तेथे द्वैत
पंढरपूरला नित्य कीर्तन प्रवचन यांच्या माध्यमातून, ज्ञानाचे दीप लावलेले असतात, विठ्ठलभक्तीच्या एका धाग्याने सर्व जातीधर्माचे लोक बांधलेले असतात, येथे द्वैत नाही. खरोखर, आपण पाहतो, वारकरी ज्या वेळी आषाढी कार्तिकीलाला विठूरायाकडे जातात त्या वेळी किती आनंदात असतात. चंद्रभागेच्या वाळवंटात, कुठलीही सुविधा नसताना, विठोबाच्या नामात दंग होऊन नाचत असतात. नामदेव ज्या वेळी कीर्तन करीत त्या वेळी ते म्हणत,
बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले,
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
आपल्या मनातली, अविवेकाची, षड्रिपूंची, निराशेची काजळी, संतांचे विचार ऐकल्याने दूर होते. संतांची शिकवण म्हणजे जणू, जीवनाची वाटचाल दाखवणारा दिवा, विठोबाची आळवणी करणारी आरती नामदेवांनी लिहिली, त्यात ते म्हणतात,
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी
विठोबाच्या राज्यात कायम सत्संग असतो, म्हणून तिथे कायम दिवाळी असते, आपोआप ईश्वराचे नाव मुखात येते, तो खरा दिवाळीचा दिवस, देवावर त्यांनी जिवापाड प्रेम केलं म्हणून ते म्हणतात, विठुराया, तुझ्यावरून मी माझा जीव ओवाळून टाकला
संत सेना महाराजदेखील संतभेटीसाठी वाट पाहताना म्हणतात,
अवघा निरसला शीण, देखता संत चरण
आजी दिवाळी दसरा, सेना म्हणे आले घरा
तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे संतांच्या घरची उष्टावळी
मज ते दिवाळी दसरा सण
संतांनी जे विचार दिले ते अनुभवायला मिळणे, ही खरी दिवाळी. जीवनात खरी दिवाळी अनुभवता यावी म्हणून, प्रथम आपल्या मनाला सकारात्मक केले पाहिजे हे संत शिकवतात. ज्ञानेश्वर महाराज आपले मन शांत असावे यासाठी आग्रह धरतात. एका ओवीत ते सांगतात,
माळीये जेउते नेले तेउते निवांतची गेले,
पाणिया ऐसे केले हो आवे गा
हे जग जणू काही एक उद्यान आहे, इथे एक व्यवस्था आहे. ईश्वर या उद्यानाचा माळी आहे. माळी जिथे नेईल, तिथे पाणी विनातक्रार जाते. त्या प्रमाणे आपले जीवन विनातक्रार असावे, मन निवांत म्हणजे अगदी शांत असावे. आपले सर्व जीवन ईश्वराच्या स्वाधीन आहे. आपल्यातील शुद्ध जाणीव हेच ईश्वराचे रूप आहे. याचा साक्षात्कार, सगुणोपासनेतून, निर्गुणाकडे गेल्यावर संतांना झाला. संतांनी, सर्वसामान्य माणसांना यासाठी गुरूचे महत्त्व विषद केले. उपनिषदात गुरूचा अर्थ, अंधकार घालवणारा असा सांगितला आहे. अज्ञानाचा अंधार घालवणारा, ज्ञानाचा दिवा लावणारा तो गुरू.
ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना गुरू केले होते. आपल्यातील चैतन्य अथवा शुद्ध जाणिवेचा त्यांना साक्षात्कार झाला. त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला,
आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू,
हरी पाहिला रे, हरी पाहिला रे
तुकारामांनी विठ्ठलाच्या सगुण रूपाचे वर्णन अनेक अभंगांत केले.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, इत्यादी, साधनेत प्रगती झाल्यावर, आपल्यातील चैतन्याचा त्यांना साक्षात्कार झाला त्या वेळी ते म्हणतात,
देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर
हे समजल्यावर पुढे ते म्हणतात,
आनंदाचे डोही, आनंद तरंग,
आनंदची अंग, आनंदाचे
सूक्ष्मात, सर्व प्राणिमात्रात, सर्व दृश्य जगात एकच परब्रह्म आहे, हे ज्ञान आहे असे ते म्हणतात. याच ज्ञानासाठी चोखामेळ्याची पत्नी सोयराबाई म्हणते,
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
हे ज्ञान होण्यासाठी नाम जपसाधनेचे फार महत्त्व आहे, असे संत सांगतात. नाम जप साधना करताना, आपले मन शुद्ध असायला हवे. एकनाथ महाराज म्हणतात,
भव भयाचे कारण,
मन कल्पना मुख्य जाण
रामदास स्वामी म्हणतात,
अंतरी अनुतापे तापले,
तेणे अंतर शुद्ध झाले
मनाला पश्चत्ताप झाला की मन शुद्ध होते.
तुकाराम महाराज म्हणतात,
चित्त शुद्धी नाही तेथे बोध करील काई
मन शुद्ध नसेल तर कितीही चांगली शिकवण दिली, तरी त्याचा उपयोग नाही. या मनाला शुद्ध करण्यासाठी रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले. कारण ईश्वरदर्शनाचा मार्ग मनातून आहे. हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
संताचे संगती मनोमार्ग गती,
आकळावा श्रीपति येणे पंथे
संतांच्या संगतीने ईश्वर दर्शन होते म्हणजे नक्की काय? यावर, मालाडचे सत्पुरुष
के. वी. बेलसरे म्हणाले, अखंड आनंदाची अवस्था म्हणजे ईश्वर दर्शन किंवा आत्मज्ञान किंवा ज्ञानदीप, आपला आनंद बाह्य़ गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामुळे मनासारखे झाले नाही, तर तो खंडित होतो. आपल्या आतला आनंद आपल्याला शोधायचा असतो. त्यासाठी तुकारामांचा अभंग पाहा,
असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे
संतांचे विचार, दैनंदिन उपासना या माध्यमातून सर्वाच्या जीवनात रोज दीपावली साजरी होवो.
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छि तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥
तेथे म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥
माझ्यावर प्रेम करणारे,
माझ्या सुख-दुखाःत साथ देणारे,
वेळोवेळी मदत करणारे,
मला समजुन घेणारे,
माझ्यावर विश्वास ठेवणारे,
तुमच्यासारखी जिवा-भावाची माणस एवढी मिळाली कि,
कधी कसलीच चिंता नाही वाटली
"तुम्ही माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात"
"तुमच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण आहे. "
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष हार्दीक शुभेच्छा !!!!!

Dipawali pujan vidhi

🎪🎪🎪🎪🎪🎪
*दिपावली पुजन विधी*
     



दीवाली पर मां लक्ष्मी, सरस्वती एवं गणेशजी विष्णु जी की पूजा की जाती है। इन दिन इन चारों देवी-देवताओं की विशेष पूजा-अर्चना कर उनसे सुख-समृद्धि, बुद्धि तथा घर में शांति, तरक्की का वरदान मांगा जाता है। दीवाली पर देवी-देवताओं की पूजा में कुछ विशेष बातों का ध्यान रखा जाता है जो निम्न प्रकार हैं-

दीवाली पूजा हेतु पूजन सामग्री

दीवाली पूजा के सामान की लगभग सभी चीजें घर में ही मिल जाती हैं। कुछ अतिरिक्त चीजों को बाहर से लाया जा सकता है। ये वस्तुएं हैं- लक्ष्मी, सरस्वती व गणेश जी काविष्णु जी  चित्र या प्रतिमा, रोली, कुमकुम, चावल, पान, सुपारी, लौंग, इलायची, धूप, कपूर, अगरबत्तियां, मिट्टी तथा तांबे के दीपक, रुई, कलावा (मौलि), नारियल, शहद, दही, गंगाजल, गुड़, धनिया, फल, फूल, जौ, गेहूँ, दूर्वा, चंदन, सिंदूर, घृत, पंचामृत, दूध, मेवे, खील, बताशे, गंगाजल, यज्ञोपवीत (जनेऊ), श्वेत वस्त्र, इत्र, चौकी, कलश, कमल गट्टे की माला, शंख, आसन, थाली,एकांशी नारियल यदि उपलभ्ध हो और श्री यंत्र भी चांदी का सिक्का, देवताओं के प्रसाद हेतु मिष्ठान्न (बिना वर्क का)
ये है दीवाली की पूजा विधि

दीवाली की पूजा में सबसे पहले एक चौकी पर सफेद वस्त्र बिछा कर उस पर मां लक्ष्मी, सरस्वती व गणेश जीविष्णु जी का चित्र या प्रतिमा को विराजमान करें। इसके बाद हाथ में पूजा के जलपात्र से थोड़ा-सा जल लेकर उसे प्रतिमा के ऊपर निम्न मंत्र पढ़ते हुए छिड़कें। बाद में इसी तरह से स्वयं को तथा अपने पूजा के आसन को भी इसी तरह जल छिड़ककर पवित्र कर लें।

ऊँ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा। य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स: वाह्याभंतर: शुचि:।।

इसके बाद मां पृथ्वी को प्रणाम करके निम्न मंत्र बोलें तथा उनसे क्षमा प्रार्थना करते हुए अपने आसन पर विराजमान हों

पृथ्विति मंत्रस्य मेरुपृष्ठः ग ऋषिः सुतलं छन्दः कूर्मोदेवता आसने विनियोगः॥
ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता। त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरु चासनम्‌॥ पृथिव्यै नमः आधारशक्तये नमः

इसके बाद "ॐ केशवाय नमः, ॐ नारायणाय नमः, ॐ माधवाय नमः" कहते हुए गंगाजल का आचमन करें

ध्यान व संकल्प विधि

इस पूरी प्रक्रिया के बाद मन को शांत कर आंखें बंद करें तथा मां को मन ही मन प्रणाम करें। इसके बाद हाथ में जल लेकर पूजा का संकल्प करें। संकल्प के लिए हाथ में अक्षत (चावल), पुष्प और जल ले लीजिए। साथ में एक रूपए (या यथासंभव धन) का सिक्का भी ले लें। इन सब को हाथ में लेकर संकल्प करें कि मैं अमुक व्यक्ति अमुक स्थान व समय पर मां लक्ष्मी, सरस्वती तथा गणेशजी व विष्णु जीकी पूजा करने जा रहा हूं, जिससे मुझे शास्त्रोक्त फल प्राप्त हों।

इसके बाद सबसे पहले भगवान गणेशजी तत्पश्चात कलश पूजन करें फिर नवग्रहों का पूजन कीजिए। हाथ में अक्षत और पुष्प ले लीजिए और नवग्रह स्तोत्र बोलिए। पूरी प्रक्रिया मौलि लेकर गणपति, माता लक्ष्मी व सरस्वती को अर्पण कर और स्वयं के हाथ पर भी बंधवा लें। अब सभी देवी-देवताओं के तिलक लगाकर स्वयं को भी तिलक लगवाएं। इसके बाद मां महालक्ष्मी की पूजा आरंभ करें।
लष्मी जी का आवाहन कीजये(आव्हान लिख दिया है )
108 बार मानसिक मंन्त्र जप करे
मां को रिझाने के लिए करें श्रीसूक्त, लक्ष्मीसूक्त व कनकधारा स्रोत का पाठ

सबसे पहले भगवान गणेशजी, लक्ष्मीजी का पूजन करें। उनकी प्रतिमा के आगे 7, 11 अथवा 21 दीपक जलाएं तथा मां को श्रृंगार सामग्री अर्पण करें। मां को भोग लगा कर उनकी आरती करें। श्रीसूक्त, लक्ष्मीसूक्त व कनकधारा स्रोत का पाठ करें।जो ओडियो सेंड की है आपको उनको सुनियेगा फिर पुनः मंन्त्र जप करे इस तरह से आपकी पूजा पूर्ण होती है।

👉 क्षमा-प्रार्थना करें

पूजा पूर्ण होने के बाद मां से जाने-अनजाने हुए सभी भूलों के लिए क्षमा-प्रार्थना करें। उन्हें कहें-

मां न मैं आह्वान करना जानता हूँ, न विसर्जन करना। पूजा-कर्म भी मैं नहीं जानता। हे परमेश्वरि! मुझे क्षमा करो। मन्त्र, क्रिया और भक्ति से रहित जो कुछ पूजा मैंने की है, हे देवि! वह मेरी पूजा सम्पूर्ण हो। यथा-सम्भव प्राप्त उपचार-वस्तुओं से मैंने जो यह पूजन किया है, उससे आप भगवती श्रीलक्ष्मी प्रसन्न हों।
🌷

*गणेश जी की आरती*🌷

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती, पिता महादेवा।।
एक दंत दयावंत चार भुजाधारी।
माथे पर तिलक सोहे, मुसे की सवारी।
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती, पिता महादेवा।।
पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा।
लड्डुवन का भोग लगे, संत करे सेवा।।
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती, पिता महादेवा।।
अंधन को आंख देत, कोढ़ियन को काया।
बांझन को पुत्र देत, निर्धन को माया।।
सुर श्याम शरण आये सफल कीजे सेवा।। जय गणेश देवा
जय गणेश जय गणेश देवा। माता जाकी पार्वती, पिता महादेवा।।

🌷
*लक्ष्मी जी की आरती* 🌷

ॐ जय लक्ष्मी माता मैया जय लक्ष्मी माता
तुमको निसदिन सेवत, हर विष्णु विधाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
उमा, रमा, ब्रम्हाणी, तुम जग की माता
सूर्य चद्रंमा ध्यावत, नारद ऋषि गाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
दुर्गारूप निरंजन, सुख संपत्ति दाता
जो कोई तुमको ध्याता, ऋद्धि सिद्धी धन पाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
तुम ही पाताल निवासनी, तुम ही शुभदाता
कर्मप्रभाव प्रकाशनी, भवनिधि की त्राता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
जिस घर तुम रहती हो, ताँहि में हैं सद्गुण आता
सब सभंव हो जाता, मन नहीं घबराता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
तुम बिन यज्ञ ना होता, वस्त्र न कोई पाता
खान पान का वैभव, सब तुमसे आता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
शुभ गुण मंदिर, सुंदर क्षीरनिधि जाता
रत्न चतुर्दश तुम बिन, कोई नहीं पाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
महालक्ष्मी जी की आरती, जो कोई नर गाता
उर आंनद समाता, पाप उतर जाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
स्थिर चर जगत बचावै, कर्म प्रेर ल्याता
तेरा भगत मैया जी की शुभ दृष्टि पाता॥ ॐ जय लक्ष्मी माता....
ॐ जय लक्ष्मी माता, मैया जय लक्ष्मी माता,
तुमको निसदिन सेवत, हर विष्णु विधाता॥ ॐ जय लक्ष्मी माता
अब सभी देवी देवता से अपने मङ्गल की कामना करें जो इच्छा है वो बोले ।
गणेश लष्मी जी को अपने ही घर मे स्थाई निवास करने का निवेदन करे कि आप हमारे घर मे ही रहे ।
*एक बार पुनः रात्रि के ठीक 12 बजे माँ लष्मी जी की पूजा करे।
हो सके तो रात्रि को जागरण करे।
*विशेष*
*हर अमावस्या को ठीक सुबह 10 बजे पीपल पर लष्मी जी का आगमन होता है इसलिए सुबह 10 बजे पीपल के पेड़ में एक घी का दीपक ओर एक तिल्ली के तैल का दीपक अर्पित करे।
घी का दीपक चावल की ढेरी पर ओर तैल का दीपक तिल के ढेर पर रखे पीपल पर माला, पुष्प, गंध, दीप-धूप खीर हलवा अर्पित करे पीपल को तिलक व अपने तिलक लगा कर।
वही बैठकर लष्मी मंन्त्र का जप श्रदा नुसार करे।
 वही बैठकर कनकधारा व सूक्तम का पाठ करे
अंत मे लष्मी जी अपने साथ घर चलने का निवेदन करे
ओर चावल की व तिल की ढेरी से थोड़ेचावल व तिल घर ले आये
जो भी आप किसी के द्वारा बताए नुसार पूजा करे उसके लिए दख्शिना 11 रुपये मन्दिर के दान पात्र में डाल दे।
जिससे कि पूजा का पूर्ण फल आपको ही मिले।


🙏🏼🕉🚩🌸🌺🌻🌼🌹🌷

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Tuesday, 15 August 2017

Nam

नामाशिवाय कशानेही समाधान नाही.

मनुष्य चूक करतो, अणि 'देवा, क्षमा कर' म्हणतो; पण पुन्हा पुन्हा चुका करीतच रहातो. हे काही योग्य नव्हे. अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही. 'देवा, क्षमा कर' हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे, की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता. अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल ? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ, असे म्हणणे कदापीही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही. ते तुम्ही करा.

समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्‍गत केले, प्रवचने ऐकली, तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे. नामात राहिले पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्यभावाने शरण जाऊन, त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या.

एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले, ते बंद होते म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकर्‍याच्या मनात आले, 'देवा, तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा; आणि हा लबाड व्यापारी, याला मात्र तू ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय तुझा हा न्याय !' एवढ्यात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले. तो पांगळा होता ! वारकर्‍याने विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे, हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते. आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल, तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणू या. असे जर आपण केले तर दुःखाचा आवेग कमी होईल.

ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल.

Saturday, 12 August 2017

Islam ki sachchai

रामायण में सभी राक्षसों का
वध हुआ था।
लेकिन💥 सूर्पनखा का वध
नहीं हुआ था
उसकी नाक और कान काट
कर छोड़ दिया गया था ।
वह कपडे से अपने चेहरे को छुपा कर
रहती थी ।

रावन के मर जाने के बाद वह
अपने पति के साथ शुक्राचार्य
के पास
गयी और जंगल में उनके आश्रम में रहने लगी ।

राक्षसों का वंश ख़त्म न
हो
इसलिए, शुक्राचार्य ने शिव
जी की आराधना की ।

शिव जी ने
अपना स्वरुप शिवलिंग
शुक्राचार्य को दे कर कहा की जिस दिन
कोई "वैष्णव" इस पर
गंगा जल चढ़ा देगा उस दिन
राक्षसों का नाश हो जायेगा ।

उस आत्म लिंग को शुक्राचार्य
ने वैष्णव मतलब हिन्दुओं
से दूर रेगिस्तान में स्थापित
किया

जो आज अरब में
"मक्का मदीना" में है ।
सूर्पनखा जो उस समय चेहरा
ढक कर रखती थी वो परंपरा
को उसके बच्चो ने पूरा
निभाया ओर आज भी
मुस्लिम औरतें चेहरा ढकी
रहती हैं।

सूर्पनखा के वंसज
आज मुसलमान कहलाते हैं ।
क्यूँकी शुक्राचार्य ने इनको
जीवन दान
दिया , इस लिए ये शुक्रवार
को विशेष
महत्त्व देते हैं ।

पूरी जानकारी तथ्यों पर आधारित सच है।⛳

जानिए इस्लाम कैसे पैदा हुआ..

👉असल में इस्लाम कोई धर्म नहीं है .एक मजहब है..
    दिनचर्या है..

👉मजहब का मतलब अपने
कबीलों के गिरोह को बढ़ाना..

👉यह बात सब जानते है की मोहम्मदी मूलरूप से अरब
वासी है ।

👉अरब देशो में सिर्फ रेगिस्तान पाया जाता है.वहां जंगल नहीं है,
पेड़ नहीं है. इसीलिए वहां
मरने के बाद जलाने
के लिए लकड़ी न होने के
कारण ज़मीन में दफ़न कर
दिया जाता था.

👉रेगिस्तान में हरीयाली
नहीं होती.. ऐसे में रेगिस्तान
में हरा चटक रंग देखकर
इंसान चला आता की यहाँ
जीवन है ओर ये हरा रंग
सूचक का काम करता था..

👉अरब देशो में लोग
रेगिस्तान में तेज़ धुप में
सफ़र करते थे, इसीलिए
वहां के लोग सिर को
ढकने के लिए
टोपी 💂पहनते थे।
जिससे की लोग बीमार न पड़े.

👉अब रेगिस्तान में खेत
तो नहीं थे, न फल, तो
खाने के लिए वहा अनाज
नहीं होता था. इसीलिए वहा
के
लोग 🐑🐃🐄🐐🐖जानवरों
को काट कर खाते थे. और अपनी भूख मिटाने के लिए
इसे क़ुर्बानी का नाम दिया
गया।

👉रेगिस्तान में पानी की
बहुत कमी रहती थी,💧
इसीलिए लिंग (मुत्रमार्ग)
साफ़ करने में पानी बर्बाद
न हो जाये इसीलिए लो
ग खतना
(अगला हिस्सा काट देना ) कराते
थे।

👉सब लोग एक ही कबिलो के
खानाबदोश होते थे
इसलिए
आपस में भाई बहन ही
निकाह कर लेते थे।

👉रेगिस्तान में मिट्टी
मिलती नहीं थी मुर्ती बनाने
को इसलिए मुर्ती पुजा नहीं
करते थे| खानाबदोश थे ,

👉 एक जगह से दुसरी जगह
जाना पड़ता था इसलिए
कम बर्तन रखते थे और एक थाली नें पांच लोग खाते थे|

👉कबीले की अधिक से
अधिक संख्या बढ़े इसलिए
हर एक
को चार बीवी रखने
की इज़ाजत दी जाती थी
..
🔥अब समझे इस्लाम
कोई धर्म नहीं मात्र एक कबीला है..
और इसके नियम असल में इनकी दिनचर्या है ।

नोट : पोस्ट पढ़के इसके
बारे में सोचो।

#इस्लाम_की_सच्चाई

        अगर हर हिँदू माँ-बाप अपने बच्चों को बताए कि
अजमेर दरगाह वाले ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती
ने किस तरह इस्लाम कबूल ना करने पर पृथ्वीराज चौहान की पत्नी संयोगिता को मुस्लिम सैनिकों के
बीच बलात्कार करने के लिए निर्वस्त्र करके फेँक दिया था ।

और फिर किस तरह
पृथ्वीराज चौहान की वीर
पुत्रियों ने आत्मघाती बनकर मोइनुद्दीन चिश्ती को
72 हूरों के पास भेजा
था ।
तो शायद ही कोई हिँदू उस मुल्ले की कब्र पर माथा पटकने जाए

"अजमेर के ख्वाजा
मुइनुद्दीन चिश्ती को ९०
लाख हिंदुओं को इस्लाम
में लाने का गौरव प्राप्त
है ।
मोइनुद्दीन चिश्ती ने ही मोहम्मद गोरी को भारत लूटने के लिए उकसाया और आमंत्रित किया था...

(सन्दर्भ - उर्दू अखबार
"पाक एक्सप्रेस, न्यूयार्क
१४ मई
२०१२).

अधिकांश मुर्दा हिन्दू तो शेयर
भी नहीं करेंगे,
,धिक्कार है ऐसे हिन्दुओ पर !!

*और कसम है आपको अपने हिन्दू धर्म की. इसे अपने सारे ग्रुप मे शेयर जरूर करे*

Friday, 11 August 2017

China agarbatti is dangerous

एक अत्यंत धोक्याची सुचना

     गेल्या दोन वर्षापासून भारतीय बाजारपेठेत चीनी  उदबत्त्यांचा सुळसुळाट झाला आहे. अत्यंत सुपीरियर वेगवेगळ्या , प्रचंड सुवासिक, लांबीला जास्त, गोल्डन किंवा सिल्व्हर कलरच्या, संख्येने जास्त आणि किमतीने कमी अशा सुलक्षणी उदबत्या विक्रेत्याला तसेच घेणाऱ्याला ही भुरळ घालतात.. ह्या उदबत्त्या जळाल्यानंतरही राखेमध्ये त्यातील सोनेरी रंग तसाच रहातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर अंगारा / विभूती कपाळाला लावल्यानंतर तेच बोट जिभेवर टेकवतो..... सावधान.. अत्यंत घातक केमीकल्स आपल्या पोटात जाऊन आपल्याला दमा,टिबी,कॅन्सर,नपूसकता यासारखे  दुर्धर आजार होण्याची शक्यता 100%, पूढील पिढीत विकलांग, बुद्धीहीन, दुर्बल आपत्ये जन्मास येणे इत्यादी परिणाम जाणवू शकतात. जी अग्नितही जळत नाहीत अशा केमिकलचा  परिणाम अणूबाॅम्बच्या रेडीएशन एवढाच होतो. कृपया असल्या उदबत्त्या विकतच घेऊ नका, स्वत: लाऊ नका,दुसऱ्याला ही लाऊ देऊ नका. शक्य तितक्या लोकांपर्येंत हा मेसेज पोहोचवा.

चीनपासून चार हात लांब राहा

Thursday, 10 August 2017

सुमधुर वाणी

•🌺‼ _*Good Morning*_ ‼🌺•

               🌹 *सुप्रभात* 🌹

🌺 *सु*🌺
      सुमधुर वाणी !
      दिली भगवंतानी !
      अपशब्द ऊच्चारुनी !
      नका तिसी विटाळू !!!

🌼 *प्र*🌼
      प्रसंगी गोड बोलुनी !
      माणसे ठेवा जोडुनी !
      सर्व संघटीत होऊनी !
      समाजकार्य करावे !!!

🌸 *भा*🌸
      भाग्यवान आपण सारे !
      जन्मलो संतांच्या कर्मभुमीत !
      करुनी जीवनाचे सोने !
      रहावे सत्कर्मी सदा रत !!!

🌺 *त*🌺
      तन मन धनाने
      सेवा करा दिनदुबळ्यांची !
      पुंडलीका सारखी
      सेवा करा मातापित्यांची !
      करुनी रक्तदान नेत्रदान देहदान !
      गरजवंतासी द्यावे जीवदान !!!

    🎉🎊🎉🎊🎉🎊🎉

नित्य चालावे मोकळ्या हवेत !
चालण्यास योग्य समय *"सुप्रभात"*!
    🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🌼

•●🔵‼ _*सुप्रभात*_ ‼🔵●• जय सावता
*_🌹आपला दिवस आनंदात जावो.🌹_*
.